Saturday, April 26, 2014

वागणूक

माउली नंतर समाधी नाही | तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही |
शिवराया नंतर छत्रपती नाही |
गंधर्वा नंतर गाणं नाही |
माशा नंतर पोहणं नाही |
रामा नंतर आचरण नाही |
रावना नंतर श्रीमंती नाही |
गरुडा नंतर भरारी नाही |
मेघा नंतर उदारता नाही |
कर्णा नंतर औदार्य नाही |
साधु नंतर कृपा नाही |
देवा नंतर आशिर्वाद नाही | आई नंतर प्रेम नाही |
मृत्यू नंतर भय नाही |
नर देहा नंतर पुन्हा देह नाही |

आणि जिवन जगताना हे मि कधीच विसरत नाही,

म्हणून चांगलं वागता आलं
नाही तरी चालेल पण ; जाणीवपुर्वक वाईट
कधीच वागत नाही. ||

No comments:

Post a Comment