Monday, April 07, 2014

एका खराब खेळीने तुम्ही युवराजला विसरले?

T-20 विश्वचषक २००७:
भारत विजेता!
सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३० चेंडुत ७० धावांची खेळी करुन भारताला फायनलमध्ये पोहचवनारा- युवराज सिंग
ICC विश्वचषक २०११:
भारत विजेता!
फलंदाजी आणि गोलंदाजीत अष्टपैलु कामगिरी करुन मालिकाविर ठरलेला- युवराज सिंग
एका खराब खेळीने तुम्ही युवराजला विसरले?
* विसरु नका ज्याने कँसरला मात करुन भारताला २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकवुन दिला.
* तो एकटाच आहे ज्याने सचिनचे २२ वर्षाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार केले.
* हा तोच आहे ज्याने T20 विश्वकप २००७ मध्ये ६ चेंडुत ६ गगनभेदी षटकार ठोकले होते.
* हा तोच आहे ज्याने आपल्या बॅटिंग आणि फिल्डिंगने भारताला अनेक सामने जिंकुन दिले.
क्रिकेट हा खेळ आहे यात हार जित होतच राहणार..
आज तुमचा तर उद्या दुसऱ्‍याचा दिवस असणार आहे.
तेव्हा कोणा एका खेळाडुला दोषी न ठरवता खेळाचा आनंद लुटा!!


No comments:

Post a Comment